वेगळी ओळख असलेली भारतातील गावे

 👳👳👳👳 गांवांचा वेगळेपणा ......*👵👨👧👱👯


*१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*

    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

    गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.

    गांवात चो-या नाहीत.


*२)• शेटफळ (महाराष्ट्र*)

    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 

    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.


*३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*)

    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 

    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.

    सर्वाधिक GDP असणारं खेडं.


*४)• पनसरी (गुजरात)*

    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.

    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,

    Wi-Fi सुविधाही आहेत.

    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.


*५)• जंबुर (गुजरात)*

    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक

    "आफ्रिकन" वाटतात.

    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]


*६)• कुलधारा (राजस्थान)*

    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.

     घरे बेवारस सोडलेली आहेत.


*७)• कोडिन्ही (केरळ*)

     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.


*८)• मत्तूर (कर्नाटक*)

    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी

    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.


*९)• बरवानकाला (बिहार)*

    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 

    गांवात लग्न-सोहळाच नाही.


*१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)*

      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.

      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील

      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.


*११)• रोंगडोई (आसाम)*

      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,

      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.

       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.


*१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*

        Korlai  village

       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

*१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*

 एका गावातून ४६ पेक्षा जास्त  IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...

*१४) झुंझनु (राजस्थान)*

फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...

६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...

••••••••••••••••••••••••••••

*●असाच वेगळेपणा जपणारी* 

     *आणखीही गांवे असतील,*

     *माहिती मिळवा, आणि*

      *इतरानांही माहित करून द्या*.

संकलन
भाऊसाहेब सूर्यवंशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...